सन २०१३ मध्ये दोन सहकर्मी आप आपली नोकरी सोडून स्वयं रोजगाराच्या पथावर निघाले. उद्देश एकच, शेतकऱ्यांचा उत्थानासाठी प्रयत्न करायचे व त्यांना आधुनिक पीक पद्धती अवगत करण्यात मदत करायची
पुढे वाचा
आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गरजा समजून, त्यांचा बरोबर भागीदारी करत विविध प्रकल्प राबवले आहे. आम्ही सध्या महाराष्ट्र मध्ये स्थापित असून मसाले , डाळी आणि केळी मध्ये प्रकल्प करीत आहोत.
आमचे हे विश्वास आहे कि संबंधात गुंतवणूक म्हणजे चांगल्या उत्पादनाकडे वाटचाल